Description: |
बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी यांचे दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदावर ऐतिहासिक विजय मिळवून भारतात दि.९ जानेवारी १९१५ रोजी अपोलो बंदर (गेटवे ऑफ इंडिया) येथे आगमन या अनुषंगाने दि.९ जानेवारी २०१५ रोजी १०० वर्षे पूर्ण. त्या निमत्ताने काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रेरणा यात्रा गेटवे ऑफ इंडिया ते मंत्रालय जवळील महात्मा गांधी पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.त्याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस नेते दिग्विजय सिंह,काँग्रेस प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे,प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश,माजी मुख्यमंत्री व जेष्ठ नेते नारायणराव राणे,पृथ्वीराज चव्हाण,पतंगराव कदम,मुंबई काँग्रेस अध्यक्ष जनार्दन चांदुरकर,आमदार नसीम खान वर्षाताई गायकवाड,अमीन पटेल,प्रदेश सेवादल अध्यक्ष चंद्रकांत दायमा,माजी आमदार कृपाशंकर सिंह,मधु चव्हाण,अशोक जाधव,नितीन राऊत,हर्षवर्धन पाटील व आदि मान्यवर उपस्थित होते. |